शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

शेतकऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 07:59 IST

दर झाला दुप्पट, आत्महत्येत मुलींचे प्रमाण वाढले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसंख्या वाढ व एकूण आत्महत्यांचे प्रमाण यांच्या दराला मागे टाकून देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यांनी शेतकरी आत्महत्यांनाही  मागे टाकल्याची आकडेवारी ‘आयसी३’च्या अहवालात समोर आली आहे.

एनसीआरबीच्या डेटावर आधारित “विद्यार्थी आत्महत्या : भारतात वेगाने पसरणारी महामारी” हे शीर्षक असलेल्या अहवालात भारतात आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थी आत्महत्या करण्याचा दर दुप्पट म्हणजेच चार टक्के झाला आहे. २०२२ मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांपैकी ५३ टक्के पुरुष विद्यार्थी होते. २०२१ आणि २०२२ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ६ टक्क्यांनी वाढल्या असून, विद्यार्थिनींच्या आत्महत्या ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या किती?देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली असताना शेतकरी आत्महत्यांमध्ये १२ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर १०,८८१ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

महाराष्ट्रात काय?२०२१ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,८३४ विद्यार्थांच्या आत्महत्या झाल्या. मध्य प्रदेशात १,३०८ आत्महत्या, तामिळनाडू १,२४६, कर्नाटकात ८५५ आत्महत्या झाल्या आहेत. या पाच राज्यांचा मिळून विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ४६% वाटा आहे. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असूनही येथे विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण कमी आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी