शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

'... त्यापेक्षा दलितांच्या मुलींशी विवाह करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:59 IST

सध्या राजकीय नेत्यांमध्ये दलितांच्या घरी जेवायला जाण्याची नवीन प्रथा सुरू झालेय.

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील दलित व्यक्तींच्या घरी जेवायला जाण्याचा सपाटा लावला आहे. मुळात मोदींनी दलित समाजाच्या मनात भाजपाविषयी निर्माण झालेली अढी दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला होता. मात्र, भाजपातील काही नेत्यांच्या प्रसिद्धीलोलूप स्वभावामुळे हा उपक्रम टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता.

या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या राजकीय नेत्यांमध्ये दलितांच्या घरी जेवायला जाण्याची नवीन प्रथा सुरू झालेय. परंतु, मी या परंपरेचा विरोध करतो. एक दिवस दलितांच्या घरी जेवायला जाऊन परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही. याउलट त्यांचा जातीय उद्धार करायचा असेल तर दलितांशी रोटी-बेटीचे संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. त्यासाठी दलितांच्या मुलींशी विवाह करा, असे मोरारी बापू यांनी सांगितले. यापूर्वी भाजपाचे खासदार उदित राज यांनीही स्वपक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपाचे नेते दलितांच्या घरी जेवायला गेल्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भाजपाच्या नेत्यांनी दलितांच्या घरी जेवायला किंवा राहायला जाण्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु हे समस्येचे उत्तर आहे का? भाजपाच्या नेत्यांनी आपल्या घरी जेवायला यावे म्हणून दलित समाज भारत बंदमध्ये सहभागी झाला होता का? ते स्वत:च्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि आरक्षणासाठी आंदोलन करत होते. अशा परिस्थितीत भाजपा नेत्यांनी त्यांच्या घरी जेवायला जाण्याची कृती म्हणजे एखाद्या डॉक्टरने पोटाचा आजार असलेल्या रुग्णाला तापाचे औषध देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी उदित राज यांनी केली होती. 

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणBJPभाजपा