शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

'चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणला, काँग्रेसला पश्चाताप होईल'; किरेन रिजिजू यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:07 IST

'तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही.'

नवी दिल्ली: लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरमयान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हा प्रस्ताव चुकीच्यावेळी आणला, याचा काँग्रेसला पश्चाताप नक्की होणार. यावेळी त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर पूर्वोत्तरमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी/कट्टरतावाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही सांगितले.

काँग्रेसला पश्चाताप होणारकिरेन रिजिजू यांनी यावेळी विरोधी आघाडीच्या नावावरही टीका केला. ते म्हणाले की, तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही. हा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडल्यानंतर आम्ही नवीन संसदभवनात शिफ्ट होऊ. या जुन्या संसद भवनात हा शेवटचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्याच्या घटनेचे आम्ही साक्षीदार होऊ. अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काही कारण असायला हवे. काँग्रेसला पुढे याचा नक्कीच पश्चाताप होणार, अशी टाकीही त्यांनी यावेळी केली.

2014 नंतर ईश्यान्येतील परिस्थिती बदललीरिजिजू पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादावर मोठा आळा बसला. पूर्वोत्तरमध्ये 8,000 हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. AFSPA चे एकूण कव्हरेज क्षेत्र 75% ने कमी केले. तुम्ही मणिपूरबद्दल बोलत असाल तर सर्व बाबी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात. 

ते दिवस गेले...2014 पूर्वी ईशान्येकडील अनेक लोकांना दिल्ली आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये वांशिक भेदभाव आणि अत्याचारांचा सामना करावा लागायचा, 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच DGP परिषद गुवाहाटीमध्ये झाली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी निर्देश दिले की, पोलिसांनी ईशान्येकडील लोकांच्या सुरक्षेवर विशेष भर द्यावा. ते दिवस गेले जेव्हा परकीय शक्ती भारताने काय करावे आणि काय करू नये हे सांगायचे. आज कोणतीही परदेशी शक्ती आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असंही रिजिजू यावेळी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी