शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'रामनवमीला दंगल घडविण्यासाठी मोहन भागवतांकडून बिहारमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 15:53 IST

या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले.

पाटणा: सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये दंगल घडवण्याचा कट आखला होता, असा गंभीर आरोप लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनी केला. ते शुक्रवारी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यांनी म्हटले की, मोहन भागवत नुकतेच 14 दिवसांसाठी बिहारमध्ये येऊन गेले. या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. त्यांना रामनवमीच्या काळात बिहारमध्ये दंगल घडवून आणायची होती, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले.  

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये धार्मिक तंट्यांमुळे तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे रामनवमीनंतरच या घटना घडल्या होत्या. त्यामुळे भागलपूर, औरंगाबाद, नालंदा आणि समस्तीपुर आणि नवादा जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. आज सकाळीच नवादा येथे हिंसक आंदोलन झाल्याचे समजते. नवादा परिसरातील गोंदापूर चौकात एका धार्मिक स्थळाची तोडफोड झाल्यावरून हा वाद पेटला होता. या घटनेनंतर संबंधित समुदायाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शने केली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तर औरंगाबाद येथे पोलिसांवर दगडफेक झाली. तेथेदेखील पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केल्याचे समजते. बिहारमधील वातावरण बिघडवण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले होते.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतTejashwi Yadavतेजस्वी यादवRam Navamiराम नवमीBiharबिहार