शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:03 IST

उत्तर प्रदेशकडे मोर्चा वळविणार : १ जूनला केदारनाथच्या दर्शनाला जाणार 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश, बिहारसारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आपली सर्व ताकद लावणार आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये अधिक वेळ देण्याची योजनाही आखण्यात आली आहे. 

चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी झाल्यानंतर दक्षिण भारतातील दोन प्रमुख राज्यांमध्ये आंध्र प्रदेशातील सर्व २५ जागांवर आणि तेलंगणातील सर्व १७ जागांवर मतदान पूर्ण होईल. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमधील मतदान पूर्ण झाले आहे. संपूर्ण दक्षिण भारतात १३ मे रोजी मतदान पूर्ण झालेले असेल.   मोदी शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी म्हणजे १ जून रोजी केदारनाथला जाऊ शकतात. प्रत्येक वेळी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या दिवशी मोदी केदारनाथला जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकांमुळे ते जाऊ शकले नाहीत.  

उत्तरप्रदेश, बिहारवर लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मतदानाच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठी हिंदी पट्ट्यात म्हणजे उत्तर प्रदेशआणि बिहारमध्ये आपली सर्व शक्ती लावणार आहेत.विशेष म्हणजे भाजपने ३७० जागा जिंकण्याची घोषणा केली असून, एनडीएसोबत ४०० च्या पुढे जाण्याचा नारा दिला आहे.या मोठ्या विजयाची संपूर्ण जबाबदारी आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यावर आहे. या राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उत्तरप्रदेशातील वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४