शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 21:16 IST

सरकारने एनपीएसमध्ये गुंतवणूक 4 टक्के वाढवून 14 टक्के करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये सरकारने गुंतवणूक वाढविण्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी पेन्शन स्कीममधील या बदलांबाबत घोषणा केली. त्यामुळे देशातील कोट्यवधी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

सरकारने एनपीएसमध्ये गुंतवणूक 4 टक्के वाढवून 14 टक्के करण्याची घोषणा केली आहे. तसेच निवृत्तीनंतर काढण्यात येणारी 60 टक्के रक्कम टॅक्स फ्री करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमीत-कमी गुंतवणूक 10 टक्के असणे बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या 10 टक्के योगादाबाबत आयकर विभागातील कायद्याच्या कलम 80 अन्वये कर प्रोत्साहन देण्याची घोषणा जेटलींनी केली. सध्या सरकार आणि कर्मचाऱ्यांचे योगदान एनपीएसमध्ये अनुक्रमे 10-10 टक्के एवढे आहे. कर्मचाऱ्याची कमीत-कमी गुंतवणूक 10 टक्के असणार आहे. तर सरकारकडून 14 टक्के भागिदारी गुंतवणूक होणार आहे. 

सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर एकूण पेन्शन फंडाच्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढू शकतील. उर्वरीत 40 टक्के रक्कम शेअर आणि इतरत्र गुंतवणूक करु शकतील, असे जेटलींनी म्हटले आहे. यापूर्वी केवळ 40 टक्केच रक्कम काढता येत होती. तसेच जर एखादा कर्मचारी आपल्या जमा रकमेपैकी एकही रुपया काढू इच्छित नसेल, तर त्यास 100 टक्के पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. 

एनपीएस म्हणजे काय ?नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे निवृत्तीनंतरचे बचत खाते होय. 1 जानेवारी 2004 साली भारत सरकारने याची सुरुवात केली आहे. सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना होती. मात्र, 2009 नंतर या योजनेला खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आले. एनपीएस अकाऊंट उघडण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे तर जास्तीत जास्त 65 वर्षे ठेवण्यात आली आहे.      

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीgovernment schemeसरकारी योजनाEmployeeकर्मचारी