शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

मोदी सरकारला ४ वर्षांनी मिळाला लोकपालसाठी मुहूर्त; अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर पाच वर्षांनी जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 06:30 IST

भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल नियुक्त करण्यात यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २0१३ साली आमरण उपोषण व आंदोलन केले.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल नियुक्त करण्यात यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २0१३ साली आमरण उपोषण व आंदोलन केले. भाजपाला २0१४ च्या लोकसभा निवडणुकांत त्याचा फोयदा झाला, पण चार वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर मोदी सरकारने लोकपालपदासाठी सुयोग्य व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आठ जणांचा समिती नेमण्यास मंजुरी दिली आहे. लोकपाल नियुक्त करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, ख्यातनाम कायदेपंडित मुकुल रोहतगी या समितीचे सदस्य आहेत. लोकपालपदासाठी सुयोग्य नावांचा शोध घेणाऱ्या समितीतील आठ सदस्यांमध्ये कायदेपंडित, माजी न्यायाधीश आदी मान्यवरांचा समावेश असेल.लोकपालाची लवकर नियुक्ती व्हावी, असे मत मोदी यांनी बैठकीत व्यक्त केले. लोकपालाच्या शोधासाठीच्या समितीसाठी १८ नावे सुचविली होती. त्यातील आठ नावे नक्की केली. ती नावे लवकर जाहीर होतील.खरगे अनुपस्थितया बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे अनुपस्थित राहिले. लोकपाल पदासाठी सुयोग्य व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया संबंधित समितीला विहीत कालावधीत पूर्ण करावी लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी