शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:13 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली असून, या सरकारमुळे देशातील शेतकरी व तरुण वर्ग अडचणीत आला आहे, असे प्रतिपादन केले आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कोणतीच आश्वासने पूर्ण न केल्याने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली आहे. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे.दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. किंबहुना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी कमी झाल्या, अशी टीका करून ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’ या राबविण्यातही मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले नाही. त्यामुळे जनता आता पर्यायांचा विचार करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. शेतकºयांचे प्रश्न सरकारने वाढवून ठेवले आहेत, असे सांगून, शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंधही सरकारने बिघडविल्याचा आरोप माजी पंतप्रधानांनी केला. या समारंभास माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेही उपस्थित होते.>नाकर्तेपणाचा हा आरसाकपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाविषयी डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, मोदी सरकारचे संपूर्ण विश्लेषण या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे, खºया अर्थाने केंद्रातील मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा आरसाच आहे.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग