शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकार नापास, शेतकरी त्रस्त अन् तरुण नोकरीच्या शोधात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 11:37 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स ऑफ ट्रुथ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मनमोहनसिंग यांनी मोदींवर टीका केली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांसमवेत डॉ. मनमोहनसिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्याचे सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारला पर्याय शोधण्याची विचार करणे आवश्यक असल्याचे मनमोहनसिंग यांनी म्हटले. या सरकारमध्ये शेतकरी आणि तरुण त्रस्त आहेत. तर दलित आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स ऑफ ट्रुथ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मनमोहनसिंग यांनी मोदींवर टीका केली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांसमवेत डॉ. मनमोहनसिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच यावेळी या पुस्तकाचे कौतूकही डॉ. सिंग यांच्याकडून करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे मोदी सरकारचे समग्रु विश्लेषण आहे. सरकारचा नाकर्तेपणाचा आरसा म्हणजे हे पुस्तक आहे. मोदी सरकारने आपले वायदे पूर्ण केले नाहीत. या सरकारच्या राज्यात शेतकरी त्रस्त असून आंदोलन करत आहेत. तरुण वर्ग दोन कोटी नोकरींच्या शोधात आहेत. देशातील औद्योगिक उत्पादन आणि प्रगतीला खीळ बसली आहे. नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे उद्योग धंद्यांवर वाईट परिणाम झाल्याचेही सिंग यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी