शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अवकाश युद्धाचं सावट? मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 18:12 IST

अवकाश युद्धाच्या दृष्टीनं मोठं पाऊल

नवी दिल्ली: अमेरिकेनंतर आता भारतानंदेखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) तयारी सुरू केली आहे. सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकारनं नव्या संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली हे. संरक्षण अंतराळ संशोधन संस्था (डीएसआरओ) असं या संस्थेचं नाव आहे. उच्च क्षमतेची हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम डीएसआरओ करेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षेसाठीच्या कॅबिनेट समितीनं डीएसआरओच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी एएनआयला वृत्तसंस्थेला सांगितलं. अंतराळाशी क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम ही संस्था करेल. 2020 पर्यंत अंतराळ दलाची निर्मिती करण्याची घोषणा याआधीच अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन अस्वस्थ आहे. त्यामुळे लवकरच चीनकडूनही याबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते. संरक्षण अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचा निर्णय सरकारनं नुकताच घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या संस्थेला आकार देण्यासाठी वेगानं पावलं उचलली जात आहेत. या संस्थेला लवकरच वैज्ञानिकांचं एक पथक दिलं जाईल. हे पथक तिन्ही दलांसोबत मिळून काम करेल. ही संस्था संरक्षण अंतराळ संस्थेला (डीसीए) संशोधन आणि विकासात सहकार्य करेल. डीसीएमध्ये तिन्ही दलांचे सदस्य आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUSअमेरिकाAmericaअमेरिकाchinaचीन