शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Mob Lynching : राजस्थानमध्ये गो तस्करीच्या संशयावरून एकाची हत्या, दोन अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 13:14 IST

जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे.

अलवर (राजस्थान) - जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मृत व्यक्ती दोन गाई आपल्यासोबत घेऊन जात असताना काही लोकांनी तो गो तस्करी करत असल्याचा आरोप केला आणि मारहाण करून त्याची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव अकबर असल्याचे समोर आले आहे. तो हरयाणातील कोलागाव येथील रहिवासी होता.  दरम्यान या प्रकरणी दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड परिसरात असलेल्या लल्लावंडी गावात ही घटना घडली आहे. येथे शुक्रवारी रात्री एक व्यक्ती दोन गाई नेत असताना जमावाने तो गो तस्कर असल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्याची आलेली नाही. 

 अलवरचे एएसपी अनिल बेनिवाल यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, "मृत व्यक्ती गो तस्कर होता की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आम्ही त्यांना लवकरच बेड्या ठोकू." दरम्यान अलवरचे खासदार करण सिंह यादव यांनी या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याआधी 2017 साली अलवर जिल्ह्यातच गोतस्करीवरून पहलू खान याची हत्या झाली होती. जमावाने मारहाण करून त्याची हत्या केली होती. त्यावरून देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  

 

टॅग्स :Crimeगुन्हाRajasthanराजस्थानnewsबातम्या