शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:29 IST

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय एका भीषण अपघातादरम्यान आला.

उटी -  देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकत्यात उटी येथे झालेल्या एका भीषण अपघातादरम्यान आला. दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील उटी-कलहट्टी मार्गावर चेन्नईतील पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच  मृत्यू झाला. मात्र या अपघातात सापडलेल्या दोन पर्यटकांना आश्चर्यकारकरीत्या वाचवण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील सात पर्यटक 30 सप्टेंबर रोजी उटी येथील हॉटेलवर आले होते. तेथून 1 ऑक्टोबर रोजी ते मसीनागुडीच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांच्या कारला अपघात होऊन ती 60 फूट खोल दरीत पडली.  हे पर्यटक परतून न आल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान त्यांची कार  उटी-कलहट्टी मार्गावरील घाटातील दरीत कोसळलेल्या स्थितीत सापडली. या भीषण अपघातात कारमधून प्रवास करत अलेल्या सात जणांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघेजण कारमध्ये अडकले होते. मृतदेहांमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बाहेर काढले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. एवढ्या भीषण अपघातातही हे दोघेजण वाचल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातTamilnaduतामिळनाडू