शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:29 IST

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय एका भीषण अपघातादरम्यान आला.

उटी -  देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकत्यात उटी येथे झालेल्या एका भीषण अपघातादरम्यान आला. दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील उटी-कलहट्टी मार्गावर चेन्नईतील पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच  मृत्यू झाला. मात्र या अपघातात सापडलेल्या दोन पर्यटकांना आश्चर्यकारकरीत्या वाचवण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील सात पर्यटक 30 सप्टेंबर रोजी उटी येथील हॉटेलवर आले होते. तेथून 1 ऑक्टोबर रोजी ते मसीनागुडीच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांच्या कारला अपघात होऊन ती 60 फूट खोल दरीत पडली.  हे पर्यटक परतून न आल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान त्यांची कार  उटी-कलहट्टी मार्गावरील घाटातील दरीत कोसळलेल्या स्थितीत सापडली. या भीषण अपघातात कारमधून प्रवास करत अलेल्या सात जणांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघेजण कारमध्ये अडकले होते. मृतदेहांमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बाहेर काढले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. एवढ्या भीषण अपघातातही हे दोघेजण वाचल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातTamilnaduतामिळनाडू