शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पासपोर्ट वितरणासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडेच नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 09:32 IST

परराष्ट्र मंत्रालयालाच माहित नाही की, भारतात आतापर्यंत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. माहिती अधिकारात (आरटीआय) मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : पासपोर्ट मिळवण्यासाठी ब-याच प्रक्रियेतून लोकांना जावे लागते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयालाच माहित नाही की, भारतात आतापर्यंत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. माहिती अधिकारात (आरटीआय) मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. एका व्यक्तीने परराष्ट्र मंत्रालयाकडे गेल्या वर्षांत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आला, यासंदर्भात माहिती मागितली होती.

आरटीआय कार्यकर्ता शैलेश गांधी यांनी यासंदर्भात ही माहिती मागितली होती. यामध्ये गेल्या पाच वर्षांत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आला. यातून मिळालेले उत्पन्न आणि यासाठी खासगी ठेदारांना किती रुपये देण्यात आले, अशी माहिती शैलेश गांधी यांनी मागितली होती.  यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, संबंधित माहिती विभागाकडून ठेवली जात नसल्याचे सांगितले.

यावेळी शैलेश गांधी म्हणाले, परराष्ट्र मंत्रालयाकडे यासंबंधी माहिती नाही म्हणजे ही एक धक्कादायक बाब आहे. देशात तयार करण्यात येणा-या प्रत्येक पासपोर्टची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविण्यात येते. याप्रकरणी लवकरात लवकर अपीलीय अधिका-यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.  

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारत