शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी 6500 कोट्यधीश भारत सोडून जाणार; 'या' देशात राहण्याची योजना, नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:37 IST

आपला देश सोडून परदेशात जाणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Millionaires Leave India: आपला देश सोडून चांगल्या देशात वास्तव्यास जाणे सामान्य बाब आहे. भारतातून दरवर्षी हजारो लोक परदेशात राहायला जातात. नागरिकांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये 6500 श्रीमंतांनी देश सोडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत(75000) ही संख्या कमी आहे. 

2022 मध्ये 7500 भारतीयांनी देश सोडलाजगभरात संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लेच्या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये आपला देश सोडून इतर देशांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधून या वर्षी 13,500 श्रीमंतांचे स्थलांतर होण्याची अपेक्षा आहे. या यादीत ब्रिटन तिसर्‍या क्रमांकावर आहे. इथून या वर्षी 3200 लोक देश सोडून जाण्याची शक्यता आहे. रशिया 3 हजार लोकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

जगभरातील श्रीमंतांच्या पलायनाचा ट्रेंडतज्ञांचे असे मत आहे की, श्रीमंतांनी देश सोडणे ही फार चिंतेची बाब नाही. यामागचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत करोडपतींची लोकसंख्या सुमारे 80 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असेल. यामुळे देशातील वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातून सर्वाधिक करोडपती निर्माण होतील. 

श्रीमंत लोक आपला देश का सोडतात?श्रीमंत लोक आपला देश का सोडतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. भारतातील करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. जगभरातील श्रीमंतांना दुबई आणि सिंगापूरसारखी ठिकाणे सर्वात जास्त आवडतात, कारण श्रीमंत लोक अशा देशात जाणे पसंत करतात, जेथे कर संबंधित नियम लवचिक आहेत.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाrussiaरशियाchinaचीनsingaporeसिंगापूरDubaiदुबई