शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

यावर्षी 6500 कोट्यधीश भारत सोडून जाणार; 'या' देशात राहण्याची योजना, नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:37 IST

आपला देश सोडून परदेशात जाणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Millionaires Leave India: आपला देश सोडून चांगल्या देशात वास्तव्यास जाणे सामान्य बाब आहे. भारतातून दरवर्षी हजारो लोक परदेशात राहायला जातात. नागरिकांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये 6500 श्रीमंतांनी देश सोडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत(75000) ही संख्या कमी आहे. 

2022 मध्ये 7500 भारतीयांनी देश सोडलाजगभरात संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लेच्या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये आपला देश सोडून इतर देशांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधून या वर्षी 13,500 श्रीमंतांचे स्थलांतर होण्याची अपेक्षा आहे. या यादीत ब्रिटन तिसर्‍या क्रमांकावर आहे. इथून या वर्षी 3200 लोक देश सोडून जाण्याची शक्यता आहे. रशिया 3 हजार लोकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

जगभरातील श्रीमंतांच्या पलायनाचा ट्रेंडतज्ञांचे असे मत आहे की, श्रीमंतांनी देश सोडणे ही फार चिंतेची बाब नाही. यामागचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत करोडपतींची लोकसंख्या सुमारे 80 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असेल. यामुळे देशातील वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातून सर्वाधिक करोडपती निर्माण होतील. 

श्रीमंत लोक आपला देश का सोडतात?श्रीमंत लोक आपला देश का सोडतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. भारतातील करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. जगभरातील श्रीमंतांना दुबई आणि सिंगापूरसारखी ठिकाणे सर्वात जास्त आवडतात, कारण श्रीमंत लोक अशा देशात जाणे पसंत करतात, जेथे कर संबंधित नियम लवचिक आहेत.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाrussiaरशियाchinaचीनsingaporeसिंगापूरDubaiदुबई