शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

हरसूल परिसरातून रहिवाशांचे पलायन

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

गुजरातला आश्रय : गुन्हा दाखल होण्याची भीती

गुजरातला आश्रय : गुन्हा दाखल होण्याची भीती
नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा परिसरातील सुमारे अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी आता पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
हरसूल परिसरातील दंगल होऊन आता आठ दिवस उलटत आले आहेत. त्यामधील गुन्हेगारांना अटक करण्यात येऊन त्यांची मध्यवर्ती करागृहात रवानगीही करण्यात आली आहे. त्यानंतरही दंगलीत सहभाग असणार्‍यांचे अटकसत्र सुरू असून, आज काही ठिकाणी पोलिसांनी केलेल्या वक्तव्याचा रहिवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, अनेकांनी परिसरातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही गुजरात जवळ असल्याने तेथील आदिवासी भागातील रहिवाशी गुजरातला पलायन करीत आहेत.
यानंतरही अनेक रहिवाश्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने आधीच धास्तावलेल्या हरसूलवासीयांची पाऊस पडल्यानंतर शेतीची कामे सुरू झाली आहेत; परंतु त्यानंतरही पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये साशंकता कायम असल्याने आता पोलिसांनीच रहिवाश्यांना धीर द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून होते आहे.
लोकांमध्ये दहशत नको
हजारो लोकांना अटक करण्याच्या वृत्ताने लोकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. एकीकडे शांतता प्रस्थापित करण्याचे काम होत असताना अशा प्रकारच्या अफवा पसरायला नको. गुन्हेगारांवर कारवाई करायलाच हवी; परंतु त्याचा सामान्य नागरिकांना त्रास व्हायला नको याचीही काळजी प्रशासनाने घ्यावी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.
- खासदार हरि›ंद्र चव्हाण