शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
3
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
4
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
5
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
6
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
7
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
8
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
9
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
10
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
11
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
12
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
13
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
14
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
15
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
16
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
17
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
18
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
19
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
20
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हरसूल परिसरातून रहिवाशांचे पलायन

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

गुजरातला आश्रय : गुन्हा दाखल होण्याची भीती

गुजरातला आश्रय : गुन्हा दाखल होण्याची भीती
नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा परिसरातील सुमारे अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी आता पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
हरसूल परिसरातील दंगल होऊन आता आठ दिवस उलटत आले आहेत. त्यामधील गुन्हेगारांना अटक करण्यात येऊन त्यांची मध्यवर्ती करागृहात रवानगीही करण्यात आली आहे. त्यानंतरही दंगलीत सहभाग असणार्‍यांचे अटकसत्र सुरू असून, आज काही ठिकाणी पोलिसांनी केलेल्या वक्तव्याचा रहिवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, अनेकांनी परिसरातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही गुजरात जवळ असल्याने तेथील आदिवासी भागातील रहिवाशी गुजरातला पलायन करीत आहेत.
यानंतरही अनेक रहिवाश्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने आधीच धास्तावलेल्या हरसूलवासीयांची पाऊस पडल्यानंतर शेतीची कामे सुरू झाली आहेत; परंतु त्यानंतरही पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये साशंकता कायम असल्याने आता पोलिसांनीच रहिवाश्यांना धीर द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून होते आहे.
लोकांमध्ये दहशत नको
हजारो लोकांना अटक करण्याच्या वृत्ताने लोकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. एकीकडे शांतता प्रस्थापित करण्याचे काम होत असताना अशा प्रकारच्या अफवा पसरायला नको. गुन्हेगारांवर कारवाई करायलाच हवी; परंतु त्याचा सामान्य नागरिकांना त्रास व्हायला नको याचीही काळजी प्रशासनाने घ्यावी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.
- खासदार हरि›ंद्र चव्हाण