शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मनरेगात महाराष्ट्रात एससी कुटुंबांना फक्त ९.८७ टक्के रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:32 IST

महाराष्ट्रात फक्त ९.८७ टक्के एससी आणि २७.४७ टक्के एसटी कुटुंबांनीच या योजनेत काम केले.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : दरवर्षी किमान १०० दिवस रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांना कमी संधी मिळत आहे.

योजनेअंतर्गत काम करण्यांमध्ये एससी श्रेणीत २०.९९ टक्के, एसटीचे १८.७८ टक्के कुटुंबे होती तर सर्वात जास्त ६०.२२ टक्के कुटुंबे ही गैर एससी-एसटी श्रेणीतील होती. महाराष्ट्रात फक्त ९.८७ टक्के एससी आणि २७.४७ टक्के एसटी कुटुंबांनीच या योजनेत काम केले.२८ मे रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात मनरेगात काम करणारी २.०७ कोटी कुटुंबांपैकी १.२४ टक्के गैर एससी-एसटी श्रेणीतील आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची संख्या अनुक्रमे ४३.५१ लाख आणि ३८.९२ लाख होती.

ग्रामीण विकास मंत्रालय राबवत असलेल्या या योजनेत ज्या राज्यांत गैर एससी-एसटी श्रेणीतील कुटुंबांचे प्रतिनिधित्व जास्त होते त्यात बिहार (८४.९६ टक्के), आसाम (८०.५३ टक्के), उत्तराखंड (८०.०६ टक्के), केरळ (७५.९० टक्के), जम्मू-कश्मीर (७३.८७ टक्के) आणि कर्नाटकचा (७२.११ टक्के) समावेश आहे. संख्येचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त २१.१४ लाख गैर एससी/एसटी कुटुंबांनी मनरेगात काम केले.

लॉकडाउन दरम्यान सुरू झालेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात मनरेगाअंतर्गत एकूण ५.०१ लाख कुटुंबांनी मनरेगात काम केले. त्यात ३.१४ लाख (६२.६५ टक्के) गैर एससी/एसटी श्रेणीतील होते. राज्यात एससी श्रेणीतील ४९,४९६ (९.८७ टक्के) आणि एसटीचे १.३७ लाख (२७.४७ टक्के) कुटुंबांचा समावेश होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार