शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 मान्य नव्हतं- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:05 IST

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे

नवी दिल्लीः बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या काश्मीर दौऱ्यावरून त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच आंबेडकरांनाही जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 मान्य नव्हतं, असंही मायावती म्हणाल्या आहेत. विरोधकांचं जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाण्यासारखं पाऊल केंद्रातील सत्ताधाऱ्यांना संधी देण्यासारखं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूनं राहिले आहेत.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जाच्या देणाऱ्या कलम 370च्या ते कधीही बाजूनं नव्हते. त्यामुळेच बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला समर्थन दिलं आहे. देशाचं संविधान लागू होऊन जवळपास 69 वर्षांनंतर 370 कलम हटवण्यात आलं आहे. आता तिकडची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ अवश्य लागणार आहे. यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. ज्याचं न्यायालयानंही समर्थन केलं आहे.काश्मीरमधील परिस्थिती पाहता अशावेळी काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांकडून काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं असा टोला मायावती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे.  

टॅग्स :mayawatiमायावती