शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'...म्हणून रायबरेली आणि अमेठीची जागा काँग्रेसला सोडली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 14:47 IST

काँग्रेससाठी अमेठी आणि रायबरेली या जागा का सोडल्या, यासंदर्भात मायावती यांनी खुलासा केला आहे.  

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीत समाजवादी  पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा)  या महाआघाडीने काँग्रेससाठीअमेठी आणि रायबरेली या जागा का सोडल्या, यासंदर्भात बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी खुलासा केला आहे.  

'आम्‍ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि आरएसएसवादी शक्‍तींना दुर्बल करण्‍यासाठी उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारासंघातील अमेठी व रायबरेली या जागा काँग्रेसला दिल्‍या आहेत. कारण, या दोन्‍ही जांगावरुन दोन सर्वोच्‍च नेत्‍यांनी निवडणूक लढवावी आणि या दोन जागांमध्ये त्‍यांनी अडकून राहू नये. याशिवाय, काँग्रेसच्‍या या दोन्‍ही उमेदवारांना महाआघाडीचे मते मिळतील.' असे मायावती म्हणाल्या. 

याचबरोबर, मायावती यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीमध्ये फूट पाडून उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत, असे मायावती यांनी सांगितले. 

दरम्यान, लोकसभेसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टी 38 तर समाजवादी पार्टी 37 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काँग्रेसाठी अमेठी आणि रायबरेली या सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :mayawatiमायावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसamethi-pcअमेठी