शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 06:12 IST

पुंछ हल्लाप्रकरणी १४ ताब्यात; संगियाेतेमध्ये ‘ईद’ साजरी नाही

पुंछ/जम्मू :  जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही नाकेबंदी राबविण्यात आली. ड्रोन आणि श्वानपथकांची मदत त्यासाठी घेतली जात आहे. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. याप्रकरणी १४ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीसाठी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. प्राथमिक चौकशीनुसार, सीमेवरील संगियोते गावातील इफ्तारसाठी भीम्बर गली तळावरून  फळे व अन्य साहित्य घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लष्कराच्या राष्ट्रीय राइफल्स युनिटने या इफ्तारचे आयोजन केले होते. 

गावकऱ्यांनी साजरी केली नाही ईदसंगियोते गावचे गावकरी सुन्न झाले आहेत. शनिवारची ईद साजरी न करण्याचा निर्णयही गावाने घेतला. गावकऱ्यांनी केवळ नमाज अदा केली.

कारगिल शहिदाच्या सुपुत्राने लावली प्राणांची बाजीपुंछमधील हल्ल्यात शहीद झालेले कुलवंत सिंग यांचे वडील बलदेव सिंग हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. २४ वर्षांनंतर त्यांचे पुत्र कुलवंत सिंग देशसेवा करताना शहीद झाले. 

 

टॅग्स :MartyrशहीदSoldierसैनिकTerror Attackदहशतवादी हल्ला