शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मराठा आरक्षण; एकनाथ शिंदेंची केंद्राशी चर्चा, कायदामंत्र्याचीही घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 11:02 IST

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आर्थिक आधारावर देण्यात आले आहे. या निकषाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

नवी दिल्ली : मराठा आरक्षण कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरण रिजीजू यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रश्नांवर काही मंत्र्यांशी चर्चा केली. 

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आर्थिक आधारावर देण्यात आले आहे. या निकषाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्या प्रकरणी घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री रिजीजू यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षण कायम राखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन रिजीजू यांनी दिले. शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. मराठा  उमेदवारांच्या नियुक्ती अध्यादेशाबद्दल संभाजीराजेंनी त्यांचे आभार मानले. 

पुरी, वैष्णव यांचीही भेटमुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारची अधिक मदत मिळावी, यासाठी शिंदे यांनी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांच्याशी चर्चा केली. मुंबई रेल्वेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणाच्या व इतर प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह