शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

By प्रसाद गो.जोशी | Published: August 13, 2019 6:24 AM

‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

श्रीनगर : ‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता कायम राहावी म्हणून संचारबंदीसह आणखी काही निर्बंध आहेत. त्यामुळे काश्मिरी नागरिकांचे विवाह, घरगुती सोहळे रद्द झाल्याचे नातेवाईक, निमंत्रितांना कळावी म्हणून वृत्तपत्रात जाहिरात दिल्या जात आहेत.अशा अनेक जाहिरातींनी श्रीनगर येथील ‘ग्रेटर काश्मीर' वर्तमानपत्राचे पान भरून गेले आहे. इंटरनेट, लँडलाईन, मोबाइल सेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या कारणामुळे विवाह सोहळे तसेच इतर समारंभ अडचणीत आले होते. काश्मीर खोºयातील जनतेचा परस्परांशी संपर्क होणेही कठीण बनले होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून काश्मीरमध्ये संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केली. (वृत्तसंस्था)अन्य राज्यांतील काश्मिरींपुढेही पेचकाश्मीरमधील जे विद्यार्थी दिल्ली व अन्यत्र शिकत आहेत किंवा जे काश्मिरी नागरिक अन्य राज्यांत स्थलांतरित झाले आहेत, त्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. काही जणांच्या घरात होणारे विवाह रद्द झाल्याची बातमीही या लोकांपर्यंत वेळेवर पोहोचू शकली नव्हती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370