शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

केंद्रीय मंत्री किंवा नेत्याने लस का टोचून घेतली नाही, मनीष तिवारी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 05:03 IST

हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष येणे बाकी असताना त्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, असे जर केंद्र सरकार वारंवार सांगत आहे तर सरकारपैकी कोणाही मंत्री वा नेत्याने ही लस स्वत:ला का टोचून घेतली नाही, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केंद्राच्या दृष्टिकोनावर टीका केली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष येणे बाकी असताना त्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लोकांना ही लस देण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांपैकी कोणी का नाही ही लस टोचून घेतली, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादाच्या मागे लपत नेत्यांनी लोकांनाच ही लस घेण्यास भाग पाडल्याची टीकाही त्यांनी केली. नॉर्वेमध्ये फायझरच्या लसीमुळे २३ जणांचा मृत्यू झाला, याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसIndiaभारत