शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Man ki Baat : मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, 'नदी दिवस' साजरा करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:58 IST

Man ki Baat : सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल.

ठळक मुद्देआपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान-सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना झाल्याचा विमानातील फोटो चांगलाचा व्हायरल झाला होता. विमानप्रवासातही काम करणाऱ्या मोदींचे सर्वत्र कौतुक होत होतं. तर, अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वीच मोदींनी आजच्या रविवारचा 81वा 'मन की बात' कार्यक्रम रेकॉर्ड केला होता. त्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आजच्या मन की बातमधून मोदींनी देशाला आणखी एक इव्हेंट दिला आहे. आज विश्व नदी दिवस असल्याचे सांगत मोदींनी हा दिन साजरा करण्याचे सूचवले आहे. 

सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या मन की बात कार्यक्रमातून करुन दिली. 

आपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान-सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं. नदी आपल्यासाठी भौतिक वस्तू नसून जिवंत साधनसंपत्ती आहे. म्हणूनच आपण नदीला आपली माता मानतो, आपले कितीही उत्सव, सण, पंरपरा आणि उमंग हे सर्व या मांतांच्या कुशीतच साजरे होतात. गुजरातमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर जल-जलिनी एकादशी साजरी करण्यात येते. तसेच, बिहार आणि पूर्वेकडील भागात छठपूजा आयोजित केली जाते. त्यासाठी, किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली असेल, असे म्हणत प्रदुषणमुक्त नद्यांवरही मोदींनी मन की बात केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीriverनदीGujaratगुजरातBiharबिहारMan ki Baatमन की बात