शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जिंकलंस भावा... IRCTC शी दोन वर्षे लढून त्याने 35 रुपये GST परत मिळवलाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:25 IST

मी जेव्हा तिकीट रद्द केलं, तेव्हा जीएसटी लागू झाला नव्हता. मात्र, माझ्याकडून सर्व्हीस टॅक्स म्हणून 35 रुपये घेण्यात आले.

जयपूर - राजस्थानच्या कोटा येथील एका इंजिनिअरने तब्बल 2 वर्ष भारतीय रेल्वे विभागाशी (आयआरटीसी) कायद्याची लढाई जिंकली. त्यानंतर, या इंजिनिअरला 33 रुपये रिफंड मिळाले आहेत. जीएसटी म्हणून रेल्वे विभागाने ही रक्कम या तिकीटातून कापून घेतली होती. मात्र, तिकीट रद्द केल्यानंतर जीएसटीची ही रक्कम परत केलीच नाही. याविरुद्ध लढा देत अखेर सुजीने आपले हक्काचे 35 रुपये परत मिळवलेच.  

कोटा ते दिल्ली या प्रवासासाठी संबंधित प्रवाशाने एप्रिल 2017 मध्ये या तिकीटाचे बुकिंग केले होते. तर, जुलै 2 रोजी प्रवास असणारे हे तिकीट काही कारणास्तव त्याने रद्दही केले. मात्र, या रद्द केलेल्या तिकीटावरील जीएसटीची रक्कम परत न मिळाल्याने 30 वर्षीय सुजीत स्वामी या तरुणाने रेल्वे विभागाशी कायदेशीर लढाई लढली आणि जिंकलीसुद्धा. सुजितने बुकिंग केलेल्या तिकीटाची किंमत 765 रुपये असून ते तिकीट वेटींगलिस्ट अशा स्टेटसवर होते. मात्र, सुजीतने हे तिकीट रद्द केल्यानंतर त्यास केवळ 655 रुपयेच वापस मिळाले. मात्र, तिकीट रद्द केल्यानंतर 65 रुपये कमी होणे गरजेच होते, पण सुजीतचे 100 रुपये कापून घेण्यात आले. त्यामुळे आपल्या हक्काच्या 35 रुपयांसाठी सुजीतने 2017 मध्ये केस दाखल केली, तेव्हापासून मी रेल्वे विभागाशी लढाई लढत असल्याचे सुजीतने म्हटले आहे.

मी जेव्हा तिकीट रद्द केलं, तेव्हा जीएसटी लागू झाला नव्हता. मात्र, माझ्याकडून सर्व्हीस टॅक्स म्हणून 35 रुपये घेण्यात आले. त्यामुळे स्वामीने आरटीआयद्वारे यांसर्भात माहिती मागवली. त्यानंतर, लोकअदालतमध्ये आयआरटीसीविरोधात खटलाही दाखल केला. त्यानुसार, स्वामी यांनी 2 जुलैच्या प्रवासाचे तिकीट बुकिंग केले होते. तर, 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला. पण, सुजीतने 1 जुलैपूर्वीच आपले तिकीट रद्द केले होते. त्यामुळे, माझ्या तिकीट रद्द प्रकियेतून कुठलाही जीएसटी वजा करून घेऊ नये, असे सुजीतने म्हटले होते. 

सुजीतच्या या तक्रारीनंतर न्यायालयाकडून रेल्वे बोर्डाचे चेअरमन, वेस्ट सेंट्रल रेल्वे मॅनेजर, आयआरटीसीचे जनरल मॅनेजर आणि कोटा स्टेशनचे डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांना नोटीस बजावली. दरम्यान, जीएसटी लागू होण्यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या तिकीटांवर सेवा कर न घेण्याचं रेल्वेनं ठरवलं होतं. त्यामुळे सुजीतला 35 रुपये परत देण्यात येतील, असेही रेल्वेने आरटीआयमध्ये स्पष्ट केले होते. मात्र, ते हक्काचे 35 रुपये परत न मिळाल्याने सुजीतने 2 वर्षे कायदेशीरल लढाई लढली आणि जिंकली. याप्रकरणी 28 मे रोजी अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशापूर्वीच  रेल्वे विभागाने सुजीतला 35 रुपये रिफंड केले आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेGSTजीएसटीIRCTCआयआरसीटीसीCourtन्यायालयticketतिकिटrailwayरेल्वे