शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ममता बॅनर्जींना केंद्राचा Unlock 4 मान्य; तीन दिवसच पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:50 IST

नवीन गाईडलाईननुसार केंद्राने 8 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार कोलकाता मेट्रो 8 सप्टेंबरपासून सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केली जाणार आहे.

पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 4 ची गाईडलाईन मान्य केली असून कवेवळ तीन दिवसच राज्य संपूर्ण बंद असणार असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये आज कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला. 

नवीन गाईडलाईननुसार केंद्राने 8 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार कोलकाता मेट्रो 8 सप्टेंबरपासून सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केली जाणार आहे. याशिवाय राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबरला संपूर्ण लॉकडाऊन राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने, नागरिकांनाच परवानगी राहणार आहे. 

राज्यातील शाळा, कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना केंद्राने सांगितल्याप्रमाणे कोणतीही सूट देण्यात येणार नाही. तसेच सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आदी बंद राहणार आहेत. मात्र, केंद्राने सांगितल्याप्रमाणे कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील ओपन एअर थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. मात्र, यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन; अभ्यासाला महिनाभराचा वेळ : उदय सामंत

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकwest bengalपश्चिम बंगाल