शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिवकुमार स्वामी यांना ‘भारतरत्न’ न मिळणं खेदजनक - मल्लिकार्जुन खर्गे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 21:18 IST

कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले. मात्र, नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज असल्याचे दिसून येत आहे. 

कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ' सरकारने शिवकुमार स्वामी यांचे काम पाहिले होते. यानंतरही त्यांना भाजपा सरकारने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला नाही. हे खेदजनक आहे', असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.  

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा प्रचार केला, अशा व्यक्तीला आणि एका गायकाला सर्वोच्च नागरी सम्मान दिला. या सर्वांची तुलना केल्यास शिवकुमार स्वामी यांना सर्वोच्च नागरी सम्मान मिळायला हवा होता', असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.  

'प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिला जाणार आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र, शिवकुमार स्वामी यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यामुळे शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे होता, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवकुमार स्वामी यांचे निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस