शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत खरगे; राहुल गांधी कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 07:21 IST

गांधी कुटुंबीयांवर अगोदरपासूनच हा आरोप होत आहे, की खरगे हे त्यांचे उमेदवार आहेत.

- आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार दोन दिवस कर्नाटकात असूनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत. अर्थात, यामागचे कारण स्वत: राहुल गांधी हेच होते. 

राहुल गांधी यांनी निकटवर्तीयांना सांगितले होते की, खरगे यांनी कर्नाटकातून जात असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ नये. यातून असा संदेश जाईल की, राहुल गांधी हे खरगे यांचे समर्थन करीत आहेत. निवडणूक प्रचार सुरू करण्यापूर्वी खरगे कर्नाटकातच होते. पण याच कारणामुळे ते यात्रेत सहभागी झाले नाहीत. 

गांधी कुटुंबीयांवर अगोदरपासूनच हा आरोप होत आहे, की खरगे हे त्यांचे उमेदवार आहेत. खरगे यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पूर्ण काँग्रेस कार्यसमिती त्यांची प्रस्तावक होती. मात्र, जेव्हा शशी थरूर हे प्रचार करण्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या कार्यालयात जात आहेत, तेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष आणि मतदारांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसते.

टॅग्स :congressकाँग्रेस