शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा; मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:44 IST

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये आवाहन : एक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विद्यार्थ्यांवर काही थोपविण्याऐवजी त्यांच्यामध्ये असलेल्या अंगभूत गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांना प्रयोगशील केले तर सामर्थ्यशाली भारताची निर्मिती होईल,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या पाचव्या सत्रात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तालकटोरा स्टेडियममध्ये विविध शाळांमधील एक हजार विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंगची पाहणी केली. 

यावेळी बोलताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या विविध प्रश्नांना पंतप्रधानांनी सविस्तरपणे उत्तर दिले. जवळपास अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाचे देशातील विविध भागांतूनही विद्यार्थी आभासी पद्धतीने जोडले गेले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यावर अधिक भर दिला. परीक्षांचे ओझे न मानता, जीवनात सकारात्मक राहून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया जीवनात निरंतर सुरू ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी नवीन शिक्षण धोरणावरही त्यांनी भाष्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाssc examदहावी