शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा; मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:44 IST

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये आवाहन : एक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विद्यार्थ्यांवर काही थोपविण्याऐवजी त्यांच्यामध्ये असलेल्या अंगभूत गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांना प्रयोगशील केले तर सामर्थ्यशाली भारताची निर्मिती होईल,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या पाचव्या सत्रात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तालकटोरा स्टेडियममध्ये विविध शाळांमधील एक हजार विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंगची पाहणी केली. 

यावेळी बोलताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या विविध प्रश्नांना पंतप्रधानांनी सविस्तरपणे उत्तर दिले. जवळपास अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाचे देशातील विविध भागांतूनही विद्यार्थी आभासी पद्धतीने जोडले गेले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यावर अधिक भर दिला. परीक्षांचे ओझे न मानता, जीवनात सकारात्मक राहून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया जीवनात निरंतर सुरू ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी नवीन शिक्षण धोरणावरही त्यांनी भाष्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाssc examदहावी