शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:09 IST

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली :   काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांची चर्चा चालू असताना आता प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे नवीन अध्यक्ष करण्याची मागणी  जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी ही मागणी करीत पक्षाला सल्लाही दिला की, बिगर-राजकीय लोकांकडून आता काम चालणार नाही. प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते. या सर्व नेत्यांचे असे म्हणणे आहे की, काँग्रेस  वेळेआधीच जागी झाली नाही आणि मागच्या निवडणुकीतील पराभवापासून काँग्रेसने धडा घेतला नाही, तर २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल.भाजपवर निशाणा साधत काँग्रेस नेते कृष्णन म्हणाले की, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने धर्माच्या नशेची सवय लावून लोकांना अफूच्या नशेपेक्षा अधिक व्यसनाधीन केले आहे. बिगर-राजकीय लोक आल्याने काँग्रेस कमकुवत होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या जाळ्यात काँग्रेस अडकली जात आहे. काँग्रेस हा मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचा पक्ष असल्याचे भासविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, जेणेकरून  मतांचे धुव्रीकरण करता येईल.आसाममध्ये बदरुद्दीन अजमल, पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीद पीरजादा आणि केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत आघाडी करण्याची काँग्रेसला आवश्यकता नव्हती. असे केले नसते, तर काँग्रेसविरुद्ध हिंदू मतांचे धुव्रीकरण झाले नसते, असेही कृष्णन यांनी म्हटले आहे. कोरोना व्यवस्थापनावरून  मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचाही त्यांनी उल्लेख केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस