शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नेमके का होतात मुस्लिम समाजात घटस्फोट ? जाणून घ्या ही महत्वाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 13:09 IST

मुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय करणा-या तिहेरी तलाकच्या प्रथेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला.

ठळक मुद्देनिकालाच्या निमित्ताने मुस्लिम समाजात घटस्फोटाला नेमकी काय कारणं ठरतात त्यावर एक नजर टाकूया.  

नवी दिल्ली, दि. 22 - मुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय करणा-या तिहेरी तलाकच्या प्रथेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिला आहे. या निकालाच्या निमित्ताने मुस्लिम समाजात घटस्फोटाला नेमकी काय कारणं ठरतात त्यावर एक नजर टाकूया.  

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बहुतांश जोडप्यांच्या घटस्फोटांना त्यांचे पालक आणि कुटुंबिय जबाबदार असतात. कुटुंबियांची फूस असल्यामुळे घटस्फोटाचे पाऊल उचलले जाते. मार्च ते मे 2017 या कालावधीत एका सर्वेक्षण करण्यात आले. एकूण 20,671 जणांशी चर्चा करण्यात आली. या सर्वेमध्ये 16,680 पुरुष आणि 3,811 महिलांची मते जाणून घेण्यात आली. 

- पालक आणि कुटुंबियांची फूस असल्यामुळे 13.27 टक्के घटस्फोट होतात. 

- हुंडयाची मागणी पूर्ण करता न आल्यामुळे 8.41 टक्के घटस्फोट होतात. 

- नव-याचे परस्त्रीबरोबर प्रेमप्रकरण हे 7.41 टक्के घटस्फोटांना कारण ठरते. 

- मूलबाळ न होणे हे 7.08 टक्के घटस्फोटांचे कारण असते. 

- पत्नी चांगली गृहिणी नाही म्हणून 6.19 टक्के घटस्फोट होतात.

- नव-याला नोकरी नाही किंवा नोकरी जाणे हे 4.87 टक्के घटस्फोटांचे कारण असते. 

- लैंगिक सुखाची कमतरता हे  4.42 टक्के घटस्फोटांमागे कारण असते. 

- नव-याला पत्नी आवडत नाही या आधारावर 3.54 टक्के घटस्फोट घेतले जातात. 

- मुलगा होत नाही हे 2.65 टक्के घटस्फोटाचे कारण असते. 

- पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करुन 2.65 टक्के घटस्फोट घेतले जातात. 

- क्षणिक रागातून 0.44 टक्के घटस्फोट होतात. 

- दारुच्या अंमलाखाली 0.88 टक्के घटस्फोट होतात. 

- 37.61 टक्के घटस्फोट काही अन्य कारणांमुळे होतात. 

 गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल सुनावला आहे. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिला आहे. तसेच, केंद्र सरकारनं सहा महिन्यांमध्ये तिहेरी तलाकला बंदी घालणारा कायदा बनवावा, असे निर्देश सरन्यायाधीश खेहर यांनी दिले आहेत. दरम्यान, कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर 6 महिने बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय