शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:34 IST

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सीमा प्रश्नाचा वापर करू नये, बोम्मई यांचं आवाहन.

बंगळुरू : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सीमा प्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी करताना इंचभरही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे स्पष्ट केले.महाराष्ट्राच्या अनेक भागांत कन्नड भाषा बोलणारे भाग असून त्यांना कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे, असे बोम्मई वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेजारच्या कर्नाटक राज्याच्या सीमा भागांत राहत असलेल्या मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीच्या लढ्याला पाठिंबा कायम राहील, असे रविवारी म्हटले होते.

या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना बोम्मई म्हणाले की, “महाऱाष्ट्रात संपूर्ण सरकारसमोर राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असल्यामुळे ते भाषेचे भूत निर्माण करतात व सीमा प्रश्न उपस्थित करतात. राजकारणात टिकून राहण्यासाठी ते असे करतात.” सीमा प्रश्नावर कर्नाटकची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक