शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Jammu & Kashmir: मोदी-शहांच्या 'मिशन काश्मीर'चा भाजपाला 'मिशन महाराष्ट्र'साठी महाफायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 08:51 IST

निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : संसदेत घटनेतील कलम ३७० काढून टाकण्याची घोषणा करून भाजपने येऊ घातलेल्या चार विधानसभा निवडणुकांसाठीही आपला पाया बळकट करून घेतला आहे. या निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाही मुख्यमंत्री पदावर आपला हक्क सांगत आहे. कलम ३७० काढून टाकण्यासोबत भाजपने हे राजकीय संकेत द्यायचा प्रयत्न केला आहे की, राष्ट्रीय एकतेबद्दल आम्ही कोणतीही तडजोड करीत नाही. भाजपला आशा आहे की, या उपायामुळे देशात आपली स्थिती भक्कम होईल आणि महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्याला खात्रीने यश मिळेल.कलम ३७० चा कोणता राजकीय प्रभाव पडू शकतो याचा अंदाज बहुधा शिवसेनेला तत्काळ आला. याच कारणामुळे शिवसेनेच्या नेत्यांनीच नव्हे तर त्याच्या वेगवेगळ्या कार्यालयांनीही मिठाई वाटून हा आनंद व्यक्त केला. भाजप आणि शिवसेना हे दोघेही हिंदू मतदारांना नजरेसमोर ठेवून आपली व्यूहरचना करतात. परंतु, कलम ३७० काढून टाकल्याची घोषणा भाजपने करून स्वत:ला बळकट करून घेतले. शिवसेनेच्या एका खासदाराने याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या निर्णयाचा लाभ भाजपला मिळेल हे मान्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना