शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:37 IST

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहा जागांसह १५ राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे; परंतु नुकतेच महाराष्ट्र आणि बिहारमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यांमुळे राज्यसभेत एनडीएचे बलाबल वाढणार, हे निश्चित आहे.

भाजप रिक्त होणाऱ्या २८ जागांवर पुन्हा विजयी तर होणार हे स्पष्ट आहे. बिहारमध्ये सध्या ६ पैकी जेडीयू व राजदकडे प्रत्येकी दोन, तर भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. नव्या समीकरणामुळे भाजपला एका जागेचा फायदा, तर जदयुला एका जागेचा फटका बसू शकतो.

राज्यसभेसाठी मतांचे गणित कसे असते? 

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.  विधानसभेच्या एकूण जागा गुणिले १०० करून त्यास निवडणूक होणाऱ्या जागांची संख्या अधिक १ या संख्येने भागितले जाते.

उदा. महाराष्ट्रात ६ जागांवर निवडणूक होणार आहे. त्यानुसार (२८८ (विधानसभेच्या एकूण जागा) X १०० ) / ६ १ = ४११४.२ (मतांचे मूल्य)

मतांच्या मूल्याला १०० ने भागून त्यावरून मतांचा कोटा काढला जातो. उदा. ४११४.२/१०० = ४१.१४ (ढोबळमानाने ४२) त्यानुसार महाराष्ट्रातील मतांचे मूल्य ४२ आहे.

ज्या राज्यामध्ये केवळ एकाच जागेसाठी निवडणूक होणार असल्यास, ज्या उमेदवाराला अधिक मते, तो विजयी ठरतो.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी