शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:37 IST

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहा जागांसह १५ राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे; परंतु नुकतेच महाराष्ट्र आणि बिहारमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यांमुळे राज्यसभेत एनडीएचे बलाबल वाढणार, हे निश्चित आहे.

भाजप रिक्त होणाऱ्या २८ जागांवर पुन्हा विजयी तर होणार हे स्पष्ट आहे. बिहारमध्ये सध्या ६ पैकी जेडीयू व राजदकडे प्रत्येकी दोन, तर भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. नव्या समीकरणामुळे भाजपला एका जागेचा फायदा, तर जदयुला एका जागेचा फटका बसू शकतो.

राज्यसभेसाठी मतांचे गणित कसे असते? 

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.  विधानसभेच्या एकूण जागा गुणिले १०० करून त्यास निवडणूक होणाऱ्या जागांची संख्या अधिक १ या संख्येने भागितले जाते.

उदा. महाराष्ट्रात ६ जागांवर निवडणूक होणार आहे. त्यानुसार (२८८ (विधानसभेच्या एकूण जागा) X १०० ) / ६ १ = ४११४.२ (मतांचे मूल्य)

मतांच्या मूल्याला १०० ने भागून त्यावरून मतांचा कोटा काढला जातो. उदा. ४११४.२/१०० = ४१.१४ (ढोबळमानाने ४२) त्यानुसार महाराष्ट्रातील मतांचे मूल्य ४२ आहे.

ज्या राज्यामध्ये केवळ एकाच जागेसाठी निवडणूक होणार असल्यास, ज्या उमेदवाराला अधिक मते, तो विजयी ठरतो.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी