शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कमलनाथ आमच्यापेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात; बंडखोर काँग्रेस आमदारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 12:09 IST

कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला असताना फरार झालेल्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे अपहरण झाले नसल्याचे आमदारांनी आज स्पष्ट केले. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे बंडखोर आमदार म्हणाले की, निवडणुका एकट्या छिंदवाड्याच्या जीवावर जिंकता येत नाही. मध्य प्रदेशची सरकार आम्ही सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केली होती. मात्र त्यावेळी दिलेली वचन आता पाळली जात नाही.

तर आम्ही मंत्रिमंडळ बनविण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, हे त्यांना समजावून सांगितले. राहुल गांधींनी सुद्धा त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला असल्याचं कबूल केले होते. मात्र मुख्यमंत्री हे स्वीकारायला तयार नाहीत. तर कमलनाथ हे आमदारांपेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात असा आरोप सुद्धा या आमदारांनी यावेळी केला.

तर बंडखोर आमदार इमरती देवी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो आहोत. मी कायम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला तर आपण तेही करू असंही इमरती देवी म्हणाल्या.