शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पत्नीच्या आत्महत्येला पतीची प्रेयसी जबाबदार नाही- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:38 IST

आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.

जबलपूर/भोपाळ -  हुंडा बळी प्रकरणातील सुनावणीदरम्यान मध्य प्रदेश हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.

नेमके काय आहे प्रकरण?तीन वर्षांपूर्वी कथिरित्या घरगुती छळाला कंटाळून 14 डिसेंबर 2015 रोजी अविनाश सिंह या व्यक्तीच्या पत्नीनं आत्महत्या केली होती. एका महिलेसोबत माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि या कारणामुळे पतीकडून माझा छळ होत होता, अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना मृत्यूपूर्वी दिली होती. पीडितेच्या जबाबानंतर तिच्या पतीसहीत प्रेयसीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या दोघांविरोधात कलम 304 (सदोष मनुष्य वध) आणि 498-अ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशाविरोधात पतीच्या प्रेयसीनं जबलपूर हायकोर्टात आव्हान दिले.  

बुधवारी याप्रकरणी न्यायाधीश अंजुली पालो यांच्या खंडपीठानं महिलेचे नाव आरोपपत्रातून काढण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित महिलेविरोधात हुंडा बळी आणि सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल होऊ शकत नाही. केवळ पीडित महिलेसोबत पतीचे विवाहबाह्य संबंध होते, याआधारे खटलादेखील चालवला जाऊ शकत नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न