शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

तिसरे अपत्ये कसे झाले? शिक्षकांच्या अजब उत्तरांनी मध्यप्रदेश सरकार हादरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 09:18 IST

विचित्र कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे. 

मध्य प्रदेशमध्ये २६ जानेवारी २००१ नंतर ज्या शिक्षकांना तिसरे अपत्य झाले त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. असे ९५५ शिक्षक आहे, परंतू आतापर्यंत १६० शिक्षकांनीच या नोटीसीला उत्तर दिले आहे. ही उत्तरे वाचून शिवराजसिंह सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. 

या शिक्षकांनी अशी कारणे शोधली आहेत, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. आम्ही जेव्हा नोकरी पत्करली तेव्हा असला काही नियमच नव्हता, असे कारण काही शिक्षकांनी दिले आहे. तर काही शिक्षकांनी आम्ही नसबंदी ऑपरेशन केले परंतू ते फेल गेल्याचे कारण दिले आहे. आणखी एक कारण म्हणजे आम्हाला तिसरे मुल झाले, परंतू आता आम्ही त्यातील एक मुल नातेवाईकांना दत्तक देऊ असे म्हटले आहे. 

अशा कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे. 

२६ जानेवारी २००१ ला सरकारने शिक्षण विभागाला एक नियम लागू केला होता. त्यामध्ये तिसरे मुल झाले तर त्या शिक्षकाला आपली नोकरी गमवावी लागेल असे म्हटले होते. विधानसभेत यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर जिल्हा शिक्षण अधिकारी अतुल मोदगिल यांनी अशा शिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शिक्षकांना आता १५ दिवसांत उत्तर द्यायचे  आहे. अनेकांनी आपल्याला या नियमाची माहिती नव्हती असेही कारण दिले आहे. आता या नोटीशींमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक