शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

देशातील ९० टक्के घरांत एलपीजी - धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:52 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला.

मुंबई : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांच्या कालावधीत देशभर १३ कोटी एलपीजी कनेक्शन होते, तर मोदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत १२ कोटी लोकांना एलपीजी कनेक्शन देण्यात आल्याचे प्रधान यांनी सांगितले.महाराष्ट्रात विविध भागांत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने एका अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सावरकर स्मारक सभागृहातील या कार्यक्रमास भाजपा खासदार विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण ३३ लाख ८६ हजार २६८ गरीब घरांमध्ये एलपीजी जोडणी करण्यात आल्याचे प्रधान यांनी सांगितले.

टॅग्स :Pradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधान मंत्री उज्ज्वला योजना - विकिपीडिया