शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 18:22 IST

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.यात्रा रोज सायंकाळी थांबते आणि राहुल गांधींसह इतर प्रवासी विश्रांती घेत असतात. कालही यात्रा विश्रांतीसाठी थांबली होती, यावेळी नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.यावेळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींना एक विनंती केली. या विनंतीवरुन सर्वाच्यात एकच हशा पिकला. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींसह अन्य युवा नेत्यांमध्ये तरुण नेते कन्हैया कुमार उपस्थित आहेत.

यावेळी कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, प्रवासादरम्यान चालणाऱ्या जॅमरचा बँड कमी करावा. नाहीतर अनेकांचा घटस्फोट होईल, ब्रेकअप होईल. अनेकांना फोनवर बोलता येत नाही. कन्हैया कुमार यांचे हे ऐकून उपस्थित लोकांना हसू आवरेना. राहुल गांधीही या लोकांसोबत हसताना दिसले. 

भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने जॅमरही आहेत. या जॅमरचे कारण म्हणजे फोनचे नेटवर्क काम करत नाही आणि लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्यात त्रास होतो. याचा संदर्भ देत कन्हैया कुमार यांनी गंमतीने म्हणाले की, जॅमरचे स्पीड कमी केले पाहिजे जेणेकरून लोकांना त्यांच्या मित्रांशी घरी सहज बोलता येईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमार