शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 18:22 IST

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.यात्रा रोज सायंकाळी थांबते आणि राहुल गांधींसह इतर प्रवासी विश्रांती घेत असतात. कालही यात्रा विश्रांतीसाठी थांबली होती, यावेळी नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.यावेळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींना एक विनंती केली. या विनंतीवरुन सर्वाच्यात एकच हशा पिकला. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींसह अन्य युवा नेत्यांमध्ये तरुण नेते कन्हैया कुमार उपस्थित आहेत.

यावेळी कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, प्रवासादरम्यान चालणाऱ्या जॅमरचा बँड कमी करावा. नाहीतर अनेकांचा घटस्फोट होईल, ब्रेकअप होईल. अनेकांना फोनवर बोलता येत नाही. कन्हैया कुमार यांचे हे ऐकून उपस्थित लोकांना हसू आवरेना. राहुल गांधीही या लोकांसोबत हसताना दिसले. 

भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने जॅमरही आहेत. या जॅमरचे कारण म्हणजे फोनचे नेटवर्क काम करत नाही आणि लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्यात त्रास होतो. याचा संदर्भ देत कन्हैया कुमार यांनी गंमतीने म्हणाले की, जॅमरचे स्पीड कमी केले पाहिजे जेणेकरून लोकांना त्यांच्या मित्रांशी घरी सहज बोलता येईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमार