शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नीचांक : देशात २ मे रोजी ३.८० लाख डोस, महाराष्ट्रात फक्त 20 हजार लशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 06:04 IST

नीचांक : केंद्र सरकार म्हणते, राज्यांकडे ७५ लाख मात्रांचा साठा

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशात प्राणवायूची टंचाई आणि त्याच्या वितरणाच्या गैरव्यवस्थेमुळे हृदय विदीर्ण करणारी दृश्ये असताना, त्यात रविवारी अत्यंत कमी लसीकरणाचा प्रश्न समाविष्ट झाला आहे. दोन एप्रिल रोजी एका दिवसात देशात ४२.७० लाख लस दिली गेली होती, तर त्याचे दुसरे टोक दोन मे रोजी फक्त ३.८० लाख लसदिली जाऊन गाठले गेले. हे धक्कादायक होते. कारण एक मेपासून देशभर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सगळ्यांना लस देण्याची मोहीम सुरू झाली. एक मेरोजी देशात १८.३० लाख मात्रा आणि ३० एप्रिल रोजी २७.४० लाख मात्रा दिल्या गेल्या होत्या. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, “राज्यांकडे ७५ लाखांपेक्षा जास्त लसीच्या मात्रा असताना, त्यांनीच खुलासा केला पाहिजे. राज्यांना वेळेत लस उपलब्ध करून देणे हे आमचे आणि त्यांनी लोकांचे लसीकरण करणे हे त्यांचे काम आहे.” खूप कमी लसीकरण झाले, त्याची कारणे लॉकडाऊन, निर्बंध आणि इतर काही प्रश्न असू शकतात. परंतु, दोन मेरोजी फक्त ३.८० लाख लसीकरण झाले, याबद्दल केंद्र सरकार कमालीचे नाराज आहे. लसीकरणाचा वेग मंद असेल तर त्याचा थेट परिणाम रुग्ण आणि मृत्यू वाढण्यात होईल, असे अधिकारी म्हणाला.

महाराष्ट्रात रविवारीफक्त २० हजार डोसn    महाराष्ट्राने रविवारी २० हजार चार इतकी कमी लस दिली. n    दिल्लीत हीच संख्या ३७०० होती. महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांतच कोरोनाचे रुग्ण कमी होतआहेत. n    सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशने १५ हजार ३००, तर गुजरातने ५३ हजार ६०० मात्रा रविवारी दिल्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र