शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

4 मुलांची आई प्रियकरासह फरार; हतबल पती मारतोय पोलीस ठाण्यात चकरा, सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:57 IST

पती कामासाठी गेला असता याच दरम्यान गावातील दीनानाथ मांझीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू झाले.

बिहारमध्ये 4 मुलांची आई प्रियकरासह पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय चौधरीचा विवाह 15 वर्षांपूर्वी जवळच्या नालंदा जिल्ह्यातील बिंद पोलीस स्टेशन हद्दीतील जाखौर गावात राहणाऱ्या पिंकी कुमारीसोबत झाला होता. दोन वर्षांत पती संजय चौधरी हा गुजरातच्या अहमदाबादच्या कंपनीत खासगी मजुरी करण्यासाठी गेला

पती कामासाठी गेला असता याच दरम्यान गावातील दीनानाथ मांझीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू झाले. तसेच, तो काही महिन्यांपूर्वी पत्नीसह पळून गेला होता. याबाबत पीडित संजय चौधरी यांनी पोलीस ठाणे व न्यायालयाचा धाव घेतल्याचं सांगितले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पत्नी सतत पतीला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे असं पती म्हणाला. पीडितेचा पती संजय चौधरी यांनी सांगितले की, गावातील दीनानाथ मांझी हा माझ्या पत्नीला फूस लावून पळून गेला. पतीने जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फेसबुकवर सूत जुळलं, लग्न करण्यासाठी 'ती' थेट श्रीलंकेहून आली भारतात    

सीमा हैदरपासून अंजूपर्यंत आणि पोलंडपासून झारखंडपर्यंतच्या बरबरापर्यंत सर्वांनीच प्रेमासाठी देशाच्या 'सीमा' ओलांडल्या आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. शिवकुमारी विघ्नेश्वरी ही 25 वर्षीय श्रीलंकन ​​महिला तिचा फेसबुक फ्रेंड लक्ष्मणसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली. TOI नुसार, महिलेने आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी लक्ष्मणशी लग्न केले आहे. ही महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. शनिवारी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची बातमी व्हायरल होताच पोलिसांनी तिला 15 ऑगस्टला व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी देश सोडण्याचे किंवा एक्सटेन्शनचे निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :Biharबिहार