शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

4 मुलांची आई प्रियकरासह फरार; हतबल पती मारतोय पोलीस ठाण्यात चकरा, सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:57 IST

पती कामासाठी गेला असता याच दरम्यान गावातील दीनानाथ मांझीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू झाले.

बिहारमध्ये 4 मुलांची आई प्रियकरासह पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय चौधरीचा विवाह 15 वर्षांपूर्वी जवळच्या नालंदा जिल्ह्यातील बिंद पोलीस स्टेशन हद्दीतील जाखौर गावात राहणाऱ्या पिंकी कुमारीसोबत झाला होता. दोन वर्षांत पती संजय चौधरी हा गुजरातच्या अहमदाबादच्या कंपनीत खासगी मजुरी करण्यासाठी गेला

पती कामासाठी गेला असता याच दरम्यान गावातील दीनानाथ मांझीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू झाले. तसेच, तो काही महिन्यांपूर्वी पत्नीसह पळून गेला होता. याबाबत पीडित संजय चौधरी यांनी पोलीस ठाणे व न्यायालयाचा धाव घेतल्याचं सांगितले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पत्नी सतत पतीला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे असं पती म्हणाला. पीडितेचा पती संजय चौधरी यांनी सांगितले की, गावातील दीनानाथ मांझी हा माझ्या पत्नीला फूस लावून पळून गेला. पतीने जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फेसबुकवर सूत जुळलं, लग्न करण्यासाठी 'ती' थेट श्रीलंकेहून आली भारतात    

सीमा हैदरपासून अंजूपर्यंत आणि पोलंडपासून झारखंडपर्यंतच्या बरबरापर्यंत सर्वांनीच प्रेमासाठी देशाच्या 'सीमा' ओलांडल्या आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. शिवकुमारी विघ्नेश्वरी ही 25 वर्षीय श्रीलंकन ​​महिला तिचा फेसबुक फ्रेंड लक्ष्मणसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली. TOI नुसार, महिलेने आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी लक्ष्मणशी लग्न केले आहे. ही महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. शनिवारी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची बातमी व्हायरल होताच पोलिसांनी तिला 15 ऑगस्टला व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी देश सोडण्याचे किंवा एक्सटेन्शनचे निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :Biharबिहार