शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

उज्ज्वला गॅस योजनेआडून गरिबांची लूट, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 06:21 IST

Ujjwala gas scheme : श्रीनेत म्हणाल्या की, वाढलेले भाव हा फक्त जागतिक वृद्धीचा परिणाम नसून हा सरकारने घेतलेला विचारपूर्वक निर्णय आहे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : स्वयंपाक गॅसच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याची मागणी बुधवारी काँग्रेसने केली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवर म्हटले की, “गेल्या सात वर्षांत जनतेसमोर उलटा विकास झाला आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आकडेवारी देत उज्जवला योजनेच्या आडून मोदी सरकार गरिबांची लूट करीत असल्याचा आरोप केला.श्रीनेत म्हणाल्या की, वाढलेले भाव हा फक्त जागतिक वृद्धीचा परिणाम नसून हा सरकारने घेतलेला विचारपूर्वक निर्णय आहे. एकीकडे सरकार रॉकेलला दूर करून उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब जनतेला मोफत जोडणी देण्याचे बोलते तर दुसरीकडे मिळणारे अनुदान अर्थसंकल्पात नसते. २०१४ मध्ये केंद्र सरकारकडून एक लाख ४७ हजार कोटी रूपयांचे अनुदान इंधनावर दिले गेले होते. ते घटवून फक्त १२ हजार कोटी रूपये केले गेले.” पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी ट्वीटरवर म्हटले की, “एक जुलै रोजी स्वयंपाकाच्या गॅसवर मोदी सरकारने २५ रूपये वाढवले आणि १७ ऑगस्ट रोजी पुन्हा २५ रूपये वाढवले. उज्ज्वलाचे स्वप्न दाखवून दर महिन्याला स्वयंपाकाच्या गॅसचे भाव वाढवून भाजप सरकारची वसुली योजना आकार घेत आहे.”

संधी सोडत नाहीराज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका पाहता विशेषत: सामान्य जनतेशी संबंधित असलेले मुद्दे असल्यावर काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी काँग्रेस सोडत नाही.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरcongressकाँग्रेस