शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

स्किल इंडियाच्या नावे लूट -काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 5:30 AM

मोठा गाजावाजा करून पंतप्रधान मोदी यांनी १५ जुलै २०१५ रोजी सुरू केलेल्या ‘स्किल इंडिया’ योजनेत लुटीशिवाय काहीच घडले नाही, असा आरोप करीत काँग्रेसने हा महाघोटाळा असल्याचा दावा केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करून पंतप्रधान मोदी यांनी १५ जुलै २०१५ रोजी सुरू केलेल्या ‘स्किल इंडिया’ योजनेत लुटीशिवाय काहीच घडले नाही, असा आरोप करीत काँग्रेसने हा महाघोटाळा असल्याचा दावा केला. ही योजना सुरू होऊन तीन वर्षे उलटली आहेत. आकडेवारीनुसार बनावट नाव-पत्ते देऊन प्रशिक्षणार्थीच्या नावे मिळणारी रक्कम भाजप कार्यकर्ते, दलाल आणि इतर खुलेआम लुटत आहेत.या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या योजनेत होत असलेल्या लुटीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. विविध सर्वेक्षणांनुसार एनएसडीसीने ३४ प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. यापैकी फक्त २० केंद्रे चालू आहेत.>४० कोटी तरुणांच्या प्रशिक्षणास किती वर्षे?स्किल इंडिया योजनेतहत ४० कोटी तरुणांना प्रशिक्षित करणार, त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणार, हे सर्व दावे फोल ठरले आहेत. ४० कोटींपैकी फक्त १.२५ टक्के तरुणांनाच प्रशिक्षित करण्यात आले. या गतीने ४० कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्यास किती वर्षे लागतील? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केला आहे.