शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सीएम केजरीवाल म्हणतात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे; कारणही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 18:34 IST

आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे.

LokSabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. यामुळे प्रत्येक सभेत अरविंद केजरीवाल मतदारांना दिल्लीतील सातही जागांवर इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. रविवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात वाढीव पाण्याच्या बिलांसाठी दिल्ली सरकारने आणलेली वन टाइम सेटलमेंट योजना अधिकाऱ्यांनी थांबवल्याच्या मुद्द्यावर केजरीवालांनी भाष्य केले. 

मला नोबिल पारितोषिक दिला पाहिजेआम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे लोक उपराज्यपालांचा वापर करत आहेत. अधिकारी प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत आहेत. मी कोणत्या परिस्थितीत काम करतोय, हे मी सांगू शकत नाही. मी ज्या परिस्थितीत काम करत आहे, त्यासाठी मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी मिश्किल टिप्पणी केजरीवालांनी केली.

यावेळी केजरीवालांनी दिल्लीतील सातही जागा जिंकण्यासाठी इंडिया अलायन्सला मतदान करण्याचे आवाहन केले. तुम्ही लोक माझ्यावर खूप प्रेम करता, पण लोकसभा निवडणूक येताच तुम्ही भाजपला मत देता. यावेळी दिल्लीच्या सातही जागा जिंकून इंडिया आघाडीला द्यायच्या आहेत. पाण्याचे बिल चुकीचे आहे असे लोकांना वाटत असेल तर ते भरण्याची गरज नाही, आम्ही भाजपच्या लोकांना मनमानी करू देणार नाही. भाजपचे लोक तुमच्यावर कितीही अत्याचार करतील, मी त्यामध्ये भिंत बनून उभा राहीन, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा