शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:51 IST

...म्हणून आप आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत.

Arvind Kejriwal On Congress: लोकसभा निवडणूक (Lok Sabhe Election) अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी सातव्या अन् शेवटचा टप्प्यातील मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी इंडिया आघाडीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, "आम आदमी पक्षाचा काँग्रेससोबत कायमचा संबंध नाही. आम्ही काय लग्न केले नाही. देश वाचवण्यासाठी 4 जूनपर्यंत आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपला पराभूत करणे आणि सध्याच्या हुकूमशाही आणि गुंडगिरीला संपवणे, हेच आमचे सध्याचे उद्दिष्ट आहे." 

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये युती का नाही?दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये युती आहे, पण पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. यावर केजरीवाल म्हणाले, "देश वाचवणे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे भाजपचा पराभव करण्यासाठी युतीची गरज होती, तिथे आप आणि काँग्रेसने एकत्र येऊन उमेदवार उभे केले. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही."

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीदिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेले अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “माझे तुरुंगात परत जाणे हा मुद्दा नाही. या देशाचे भवितव्य पणाला लागले आहे. ते मला हवं तोपर्यंत तुरुंगात ठेवू शकतात, पण मी घाबरत नाही. केवळ भाजपच्या सांगण्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल