शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:02 IST

नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले.

नवी दिल्ली - देशातील लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून निवडणूक आयोगावर अनेकदा पक्षपातीपणा केल्याचे आरोप करण्यात आला आहेत. तर अनेकदा सत्ताधाऱ्यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे आरोप झाले. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या कामाचे कौतुक केले आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून सध्याच्या निवडणूक आयुक्तांच्या चांगल्या कामामुळे निवडणूक आयोगाने चांगले काम केले. नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मुखर्जी यांचे हे वक्तव्य अशावेळी आले जेंव्हा विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कामावर टीका करण्यात येत आहे. देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून आताच्या निवडणूक आयुक्तांनी उत्तम काम केल्यामुळेच लोकशाही सुरक्षीत राहिली असल्याची पुष्टी यावेळी माजी राष्ट्रपतींनी जोडली.

मुखर्जी यांच्या वक्तव्याच्या एक दिवस आधीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग पक्षपात करत असल्याचा आरोप केला होता. राहुल यांनी ट्विट करून म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर निवडणूक आयोगाने लोटांगण घेतले असून निवडणूक आयोग पूर्वीसारखे निष्पक्ष राहिले नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.

निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या बाजुने असल्याचा आरोप विरोधक करत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्यानंतर देखील त्यांनी क्लीनचीट देण्यात आले होते. त्यावर निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी आयोगाच्या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शविला होता, असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस