शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नोटबंदीवेळी मोदींनी मंत्र्यांना खोलीत डांबून ठेवले होते : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 16:06 IST

पंतप्रधान मोदींनी नोट बंदीचा निर्णय घेताना मंत्रिमंडळाला खोलीत डांबून ठेवले होते. एवढा मोठा निर्णय घेत असताना त्यांनी कोणालाच विचारले नाही. असा, आरोप राहुल यांनी मोदींवर केला

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच, राजकीय नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोट बंदीच्या निर्णयाबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदी करताना नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाला खोलीत डांबून ठेवले होते असा दावा राहुल गांधींनी केला आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलन येथील सभेत ते बोलत होते.

नोट बंदीचा एवढा मोठा निर्णय घेत असताना मोदींनी कोणालाच विचारले नाही. नोट बंदीचा निर्णय घेताना मंत्रिमंडळाला खोलीत डांबून ठेवले होते. असा, आरोप राहुल यांनी मोदींवर केला. गेल्या ७० वर्षापासून देश चालवत असलेल्या आरबीआयला सुद्धा त्यांनी विचारले नाही, असे राहुल म्हणाले. मला ही सर्व माहिती एसपीजी कमांडोंनी दिली असल्याच्या दावा राहुल यांनी केला.

 

 

मोदी यांच्या रडार वक्तव्यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. त्यांना रडारवरून प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र आंबा कसा खातात हे विचारले जाते, असे म्हणत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक निकाल २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीNote Banनोटाबंदी