शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'भारतात सत्तांतर झाल्यास...', इस्राईलच्या राजदुतांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:19 IST

मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली - इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. भारतात सत्तांतर झाल्यानंतरही इस्राईल आणि भारताच्या संबंधांनर काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान अद्याप व्हायचे आहे, मात्र सत्तांतरासंदर्भाती इस्राईलच्या राजदुतांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारत आणि इस्राईल यांच्यातील राजकीय संबंध समान मूल्य आणि एका विशिष्ट दृष्टीकोनावर अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात उभय देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील. भारतात एनडीए सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले तरी उभय देशातील संबंधावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असं मल्का यांनी म्हटले. तसेच संबंधांत बदल करण्यासाठी काहीही कारण दिसत नाही. हे दोन्ही देशांतील संबंध असून सत्तेत कोण आहे, याला महत्त्व नसल्याचे मल्का यांनी सांगितले.

मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

भारतातील लोकसभा निवडणुकीवर जगाचे लक्ष लागले आहे. देशातील दोन टप्प्यांतील मतदान बाकी असून मोदी सरकारकडून सत्ता मिळविण्यासाठी पू्र्ण प्रयत्न करण्यात येत आहे. तर विरोधक देखील प्रखर झुंज देत आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यानंतरच देशात कुणाचे सरकार स्थापन होणार हे निश्चित होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIsraelइस्रायल