शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 10:58 IST

गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात आहे. 'नॅशनल इलेक्शन वॉच' आणि 'एडीआर' या संस्थाकडून सातव्या टप्प्यातील 918 पैकी 909 उमेदवारांच्या अर्जांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात 909 उमेदवारांपैकी 170 (19 टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. यात खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारखी गुन्ह्यांची त्यांच्या नावावर नोंद असल्याचे आकडेवारी सांगते.

गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. 34 प्रकरण खूनाचा प्रयत्न, 7 अपहरण प्रकरणाशी संबंधित आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या रिपोर्टनुसार प्रमुख पक्षात भारतीय जनता पक्षाचे 43 पैकी 18 उमेदवार , काँग्रेसच्या 45 पैकी 14 , बहुजन समाज पक्षाच्या 39 पैकी 6 , आम आदमी पक्षाच्या 14 पैकी 3 उमेदवारांविरोधात गुन्हे असल्याचे घोषित केले आहे.

'नॅशनल इलेक्शन वॉच' आणि 'एडीआर'च्या रिपोर्टनुसार विश्लेषण करण्यात आलेल्या 909  उमेदवारांपैकी 159 उमेदवार राष्ट्रीय पक्षातील, 68 राज्यस्तरीय पक्षातून, 369 मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षाकडून आणि 313 उमेदवार हे अपक्ष आहेत.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस