शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अरुणाचल प्रदेशात मतदानापूर्वीच भाजपचा तीन जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:13 IST

अरुणाचल प्रदेशात ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच तीन जागा मिळवत आपल्या लोकसभा निवडणुकीच्या अभियानाला सुरुवात केली आहे. गुरुवारी भाजपने येथे झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने दिरांग, यचूली आणि आलो ईस्ट मतदार संघाचे निकाल घोषीत केले आहे.

अप्पर मुख्य निवडणूक आयुक्त केंगी दरांग यांनी सांगितले की, आलो ईस्ट विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे केंटी जिनी यांनी बिनविरोध निवडणूक लढवली. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मिनकिर लोलेन यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, मंगळवारी तपाणीनंतर त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहे. तसेच दिरांग मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार शेरिंग ग्युरमे आणि अपक्ष उमेदवार गोम्बू शेरिंग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यानंतर भाजपचे फुरपा शेरिंग यांना विजयी घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त यचुली विधानसभा मतदार संघातून ताबा तेदीर यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.

आता राज्यातील ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या ६० आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाBJPभाजपाArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश