शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नेत्यांविरुद्ध सीबीआयचे गुन्हेगारीचे ७६ गुन्हे; २०१५ नंतरची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 04:56 IST

राज्यसभेत सरकारने दिली माहिती

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राजकीय नेत्यांविरुद्ध सीबीआयने २०१५ नंतर गुन्हेगारी स्वरूपाचे ७६ गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने २०१६ मध्ये राजकीय नेत्यांविरुद्ध १५ प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत गुरुवारी सांगितले की, भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआय कठोर कारवाई करत आहे. योगायोगाने सीबीआय पंतप्रधान कार्यालयांतर्गत काम करते. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सीबीआयकडील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रलंबित प्रकरणे ७११ होती, तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही संख्या ५८८ पर्यंत घसरली आहे. सीबीआयकडून सरकारी कर्मचारी, कंपन्या, बँका आणि वैयक्तिक स्वरूपातील प्रकरणांची चौकशी केली जाते. गत तीन वर्षांत भ्रष्टाचार प्रकरणात सात आएएस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.सीबीआयमध्ये १३७४ पदे रिक्त जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सीबीआयमध्ये १३७४ पदे रिक्त आहेत. एकूण ७२७३ पदांपैकी भरलेल्या पदांची संख्या ५८९९ आहे. ५८८ सीबीआयकडे प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी एक वर्षापासून प्रलंबित आहे.३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सीबीआयकडे ७११ अशी प्रकरणे होती. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अशा प्रकरणांची संख्या ५८८ होती.२०२० मध्ये राजकीय पक्षांच्या लोकांविरुद्ध अशी ६प्रकरणे होती. ही माहिती कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांचा तपास एक वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित होता.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग